(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); लोकसभा निवडणूक तिसरा टप्पा : सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 21.38 टक्के मतदान | मराठी १ नंबर बातम्या

लोकसभा निवडणूक तिसरा टप्पा : सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 21.38 टक्के मतदान

मुंबई ( २३ एप्रिल २०१९ ) : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 14 मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 21.38 टक्के मतदान झाले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

14 लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 पर्यंत झालेले मतदान : जळगाव 20.34 टक्के, रावेर 21.24 टक्के, जालना 23.28 टक्के, औरंगाबाद 20.97 टक्के, रायगड 23.94 टक्के, पुणे 15.50 टक्के, बारामती 21.33 टक्के, अहमदनगर 20.26 टक्के, माढा 19.63 टक्के, सांगली 20.09 टक्के, सातारा 20.67 टक्के, रत्नागिरी-सिंधुदुर्ग 24.96 टक्के, कोल्हापूर 25.49 टक्के, हातकणंगले 23.45 टक्के.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget